असे का होते,
मला जे नको तेच का बर होते . ?
का बरे तरी देवाने असे कराव . ?
नको होते जे मला ,
तेच का माझ्या ओंजळीत माराव .?
कितीदा हे माझ तुला विनवन .!
पन तुझ तर हे नेहमिचच मला हिणवन !
का रे तु सतत अस कराव . ?
आनी मिही कितीदा तरी तेच बोलाव .!
या रूसने फ़ुगन्यात नव्हे काही गैर . !
कारन तुजे नी माझे आहे तरी कुठे वैर !
माहीत आहे मला तुजी ढगा प्रमाने दया !
ठेस लागता क्षणि वर्षावलेली ती अटूट माया !
आठवतो एकटेपनी दिलेला तो सोबतीचा हात ,
आनी आठवते तु दाखवलेली ती योग्य वाट!
आहे मि जानुंन करतोस तु पर्वा !
पारखुन मनातले , मात्र देतोस तु सर्वां !
बस ठेऊन मनी श्रद्धा आनी सबुरी !
मग हमखास भरतो तु ,
आनंद नी ऊल्हासाची तिजोरी !
हिच तर आहे त्याची सुवर्न काया !
आनी हेच खरे ते मुर्तितले भाव !
मनी आहे ज्याला त्याची खरि माया ,
हे मात्र ऊमजेल अगदी त्यालाच !
काय मग . . फूलपाखरांनो .
कशी वाटली आजची कविता . ?
सुरवातिला वाचुन वाटले असेल गोड तक्रार नोंदवली आहे देवाकडे . जी आपन प्रत्येकजन करतो . कि मला हे नाही दिल ते नाही झाल .
कधी कधी मलाही वाटल असे . मिही करायचे आगोदर देवाकडे तक्रारी . पन मला माझ्या सर्व प्रश्नांची ऊत्तर भेटली आहेत आता . तर तक्रार नाही करत मात्र मनातल सर्व बोलते . कारन मि अस अनुभवल . ज्या गोष्टीसाठी मी देवाकडे कधी झगडले ,रुसले असेल . ति गोष्ट माझेसाठी त्रासदायक ठरेल म्हनुन मला दिली नव्हती त्याने . मला त्या गोष्टीनी खोटी भुरळ पाडली होती त्या गोष्टीचे खरे रुप माझेसमोर आनले . आनी मला मोठया खड्यात पडन्यापासुन वाचवले .
म्हनुनच मला माझ्या चुकीची जानीव झाली कि ,
मि देवाकडे ईतके दिवस माझि बरबादी मागत होते . जो हटट देवाने पुर्न न करुन हे प्रुफ केल कि तो आपल्या बरोबर नेहमी असतो आनी आपल्याला वाईट गोष्टी आनी वाईट मानसे यांच्यापासुन प्रोटेक्ट करत असतो .
तो आपल्याला माहीत नसनारया फसव्या लोकांचे डाव पेचात पाडतो . आनी आपल्याला कधी प्रीय वाटनारया त्या खोटया लोकांना आपल्या आयुष्यातुन दुर फेकतो . आनी कदाचित तेव्हा आपल्याला वाटते आपन खुप काही गमामवल त्या व्यक्तिविना किव्वा कुठल्या गोष्टीविना . पन नंतर समजत . आपल्या पासन दुर केलेले ते लोक किव्वा एखादि गोष्ट जीच्यासाठी आपन रडत होतो ति दुर गेल्याने . पन नंतर जानीव होते ति किति घातक ठरली असती आपल्यासाठी .
ज्या गोष्टीमागे आपन धावत असतो ती गोष्ट कालांतराने फसवी आनी खोटी निघते . मग समजते आपल्याला देवानी का नाही दिली ति गोष्ट. आपन देवाला सतत बोलतो ना माझ चांगल कर एन मग तो घान गोष्टी कसकाय बर आपल्या जवल येऊ देईल . आनी हे समजत तेव्हा मग आपन देवाच आभार मानतो . हेच सर्व माझ्या कवितेतल जडलेल गुढ . आनी ,
:) मला माझ्या आयुष्यात आलेला हा अनुभव आला आहे . म्हनुन मि हा ब्लोग लीहीला . आनी ही कविता केली ज्यांचेवर माझा खुप विश्वास आहे म्हनजे माझे !! साई बाबा !!
हो त्यांचेवर माझा खुप विश्वास आहे आनी आयूष्यातल्या प्रत्येक चढ ऊतार ,चांगले वाईट दिवसात मला त्यांनी साथ दिलीये . म्हनुनच ईतकी झटकन कविता बनली देवावर .
कारन एरवी कविता करायला शब्द सुचावे लागतात. पन ज्या चांगल्या वाईट धडा घेतलेल्या गोष्टी आपन अनुभवल्या असतात . ते क्षण आपल्या मनात ऊतरतात . म्हनुनच त्यावर कविता करायला विचार नाही करावा लागत फारसा .
तर कसा वाटला मग आजचा ब्लॉग :) आनी कविता . ? देवावर विश्वास असनार्यांना नक्किच आवडला असनार ! आनी बरेच अनुभवही आठवले असतील . . .हे नक्किच :)
आनी तसेही , आज खुप दिवसांनी मला ब्लॉग चे दर्शन झाल :)
कारन हात मोडला असल्याने नविन वर्षाचा
संकल्प तर तुटलाच रोज ब्लोग लिहीन्याचा . पुन्हा मुडी ब्लोग्स सुरु . . झाले . . पन लवकरच डेली ब्लोग्स करन्याचा प्रयत्न असेल .
तर मग भेटूत पुढच्या ब्लॉग मधे . .
मस्त रहा , मस्ती करा पन प्लिज : , हात पाय मोडू नका माझेसारखा ;) :)
. . . . बाय बाय . . . . फुलपाखरांनो :)




























